⋇ तिसरे इंग्रज-म्हैसूर युध्द : १७९० ते १७९२
− मंगलोरचा तह ही तात्पुरती डागडूजी होती. हे इंग्रज व टिपू सुलतान दोघांनाही समजले होते.
− १७८४ च्या पिटस्च्या कायद्यात असे म्हटले होते की, कंपनी ह्यापुढे कोणताही नवीन प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही.
− मराठे व निजाम टिपू सुलतानच्या विरोधात आहे. हे पाहून लॉर्ड कॉर्नवॉलिसने १७९० मध्ये टिपू विरूध्द मराठे व निजाम यांचा संघ तय त्रावणकोरच्या राजाने इंचापासून कोचीन संस्थानातील काही प्रदेश विकत घेतला व टिपूंच्या शत्रूना आश्रय दिला.
− कोचीन संस्थान टिपूच्या संरक्षणाखाली असल्याने त्रावणकोरचा हा प्रयत्न टिपूला आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप वाटला.
− टिपू सुलतानने त्रावणकोर वर आक्रमण करून जिंकून घेतले. कॉर्नवॉलिसने संधी साधून १७९० मध्ये टिपू सुलतान विरूध्द युध्द पुकारले.
− लॉर्ड कॉर्नवॉलिसने आपल्या सैन्यासह टिपूवर आक्रमण केले आणि वेल्लोरमार्गे बंगलोरवर चालून आला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने मार्च १७९१ मध्ये बंगलोर जिंकून घेतले व टिपूची राजधानी श्रीरंगपट्टणमजवळ येऊन पोहोचला.
− टिपू सुलतान ने इंग्रजांशी संघर्ष केला; पण मुंबईचे सैन व मराठे आणि निजामाचेही सैन्य आल्याने टिपूचा प्रभाव कमी झाला.
− मार्च १७९२ मध्ये 'श्रीरंगपट्टणम-चा तह' होऊन हा संघर्ष थांबविला. या तहामुळे पश्चिमेकडून मुंबईकर, इंग्रज व पूर्वेकडून मद्रासकर, इंग्रज यांच्या सरहद्दी वाढून ते परस्परांच्या अधिक जवळ आहे.
⋇ चौथे इंग्रज - म्हैसूर युध्द : १७९९
− १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने टिपू सुलतानची राजवट नष्ट करण्याचे ठरविले.
− लॉर्ड वेलस्ली हा विस्तारवादी व साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता. टिपू सुलतान ने इंग्रजांच्या उच्चाटनासाठी 'नेपोलियनशी' संपर्क साधून त्याला भारतात पाचारण केले होते.
− १७९९ मध्ये लॉर्ड वेलस्लीने टिपू विरूध्द युध्दाची मोहिम सुरू केली. निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केला असल्याने निजामही इंग्रजांच्या मदतीला होता.
− इंग्रजांच्या सैन्यामध्ये लॉर्ड वेलस्ली, ऑर्थर वेल्सली व जनरल हॅरिस होता. टिपू सुलतान ने इंग्रजांचा जोरदार प्रतिकार केला पण हळूहळू त्याचा प्रभाव कमी झाला.
− टिपू सुलतान ने श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. इंग्रज फौजेने किल्ल्याला वेढा दिला.
− टिपू सुलतान किल्ला लढवित असतांना ४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान मारला गेला.
− टिपू सुलतान हा फ्रान्सच्या ‘जकीबिन या राजकीय पक्षाचा सदस्य होता.
− 'म्हैसूरचा वाघ' म्हणून टिपू सुलतानास ओळखले जाते.
− शूर, पराक्रमी व स्वातंत्र्यप्रिय मराठ्यांची सत्ता दक्षिण हिंदुस्थानात अत्यंत प्रभावी होती. १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा दारूण पराभव झाल्याने त्यांची महत्वाकांक्षा धुळीस मिळाली होती.
− माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावने पेशवेपदाच्या लालसपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला.
− स्वातंत्र्यप्रिय व शुर मराठ्यांची सत्ता दक्षिण भारतात खुप प्रभावी होती. मुगल सम्राज्यावर विजय मिळवून मराठ्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले. भारतातील इतर सत्तांमध्ये मराठा सर्वात शक्तीशाली होते, तर युरोपिअन सत्तामध्ये इंग्रज प्रबळ होते. मराठ्यांना दिल्लीवर राज्य करण्याची इच्छा होती, मात्र १७६१ च्या पानीपतच्या ३ ऱ्या युद्धात पराभव सहन करावा लागल्यामुळे त्यांचे स्वप्न धूळीस मिळाले. पण पेशवा थोरला माधवराव याने मराठी सत्तेला 'संजीवनी' देण्याचे काम करून भारताच्या राजकारणात मराठ्याच्या सत्तेला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु या बलाढ्य इंग्रजांना मराठी सत्ता कमकुवत करण्याची संधी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्युमुळे १७७२ ला मिळाली आणि युरोपिअन सत्तेमधील इंग्रज सत्ता व मराठे यांच्यात संघर्ष सुरू झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला.
⋇ प्रथम इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२) :
− माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायण पेशव्यांना गादीवर बसवण्यात आले परंतु पेशवेपदाचे ईच्छुक नारायणरावांचे चुलते रघूनाथराव यांनी नारायणरावांचा खून (३० ऑगस्ट १७७३) रोजी केला व पेशवेपद मिळवले.
− ज्यावेळी रघुनाथराव हे नारायण रावांचे खुनी आहेत हे स्पष्ट झाले, तेव्हा मराठी सत्तेतील बारभाईंनी रघुनाथरावाला पकडण्याचे आदेश देताच तो इंग्रजास सुरतेला जाऊन मिळाला. घरातील भांडण मराठ्यांच्या राजहिताचा बाधक ठरले.
− इंग्रजांनी रघूनाथला पेशवेपद मिळवून देण्यासाठी 'सुरतचा तह' (७ मार्च १७७५) केला. या तहानुसार रघुनाथरावाने इंग्रजांच्या अटी मान्य केल्या या तहान्वये.
१) इंग्रज रघुनाथरावास गादी मिळवून देतील व त्याच्या मोबदल्यात रघूनाथरावाने वसई, व सालसे नजीकची बेटे द्यावीत.
२) सुरत व भडोचच्या करवसुलीपैकी काही उत्पन्न इंग्रजांना मिळावे अशी तरतूद होती.
− हा तह झाल्यानंतर इंग्रज-मराठा समोरासमोर आले व पहिल्या युद्धास सुरुवात झाली. ७ वर्षे चालेल्या या युद्धात मराठ्यांनी हैद्राबादच्या निजाम, म्हैसुरचा हैदर व नागपूरचे भोसले यांच्यात मदतीचा करार केला परंतु गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने यांच्यात फुट पाडून मराठी सत्तेला एकटे पाडले.
− या एकाकीपणामुळे मराठी सत्तेने इंग्रजांशी नमते घेतले व १७ मे १७८२ ला इंग्रज व मराठे यांच्यात ‘साल्बाईचा तह' केला. या युद्धाने कोणताच महत्त्वाचा निर्णय झाला नाही व रघुनाथरावांची पेशवेपदाची ईच्छासुद्धा अपूर्ण राहिली.
− साल्बाईच्या तह मात्र दोन्ही सत्तांना हितकारी ठरला. या युद्धानंतर पुढील २०-२५ वर्षे इंग्रज-मराठा शांत राहिले व या काळात महादजी शिंदे या पराक्रमी मराठा सरदाराचा उदय झाला आणि दक्षिण भारतात पुन्हा एकदा मराठी सत्ता प्रबळ ठरली.
− मंगलोरचा तह ही तात्पुरती डागडूजी होती. हे इंग्रज व टिपू सुलतान दोघांनाही समजले होते.
− १७८४ च्या पिटस्च्या कायद्यात असे म्हटले होते की, कंपनी ह्यापुढे कोणताही नवीन प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही.
− मराठे व निजाम टिपू सुलतानच्या विरोधात आहे. हे पाहून लॉर्ड कॉर्नवॉलिसने १७९० मध्ये टिपू विरूध्द मराठे व निजाम यांचा संघ तय त्रावणकोरच्या राजाने इंचापासून कोचीन संस्थानातील काही प्रदेश विकत घेतला व टिपूंच्या शत्रूना आश्रय दिला.
− कोचीन संस्थान टिपूच्या संरक्षणाखाली असल्याने त्रावणकोरचा हा प्रयत्न टिपूला आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप वाटला.
− टिपू सुलतानने त्रावणकोर वर आक्रमण करून जिंकून घेतले. कॉर्नवॉलिसने संधी साधून १७९० मध्ये टिपू सुलतान विरूध्द युध्द पुकारले.
− लॉर्ड कॉर्नवॉलिसने आपल्या सैन्यासह टिपूवर आक्रमण केले आणि वेल्लोरमार्गे बंगलोरवर चालून आला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने मार्च १७९१ मध्ये बंगलोर जिंकून घेतले व टिपूची राजधानी श्रीरंगपट्टणमजवळ येऊन पोहोचला.
− टिपू सुलतान ने इंग्रजांशी संघर्ष केला; पण मुंबईचे सैन व मराठे आणि निजामाचेही सैन्य आल्याने टिपूचा प्रभाव कमी झाला.
− मार्च १७९२ मध्ये 'श्रीरंगपट्टणम-चा तह' होऊन हा संघर्ष थांबविला. या तहामुळे पश्चिमेकडून मुंबईकर, इंग्रज व पूर्वेकडून मद्रासकर, इंग्रज यांच्या सरहद्दी वाढून ते परस्परांच्या अधिक जवळ आहे.
⋇ चौथे इंग्रज - म्हैसूर युध्द : १७९९
− १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने टिपू सुलतानची राजवट नष्ट करण्याचे ठरविले.
− लॉर्ड वेलस्ली हा विस्तारवादी व साम्राज्यवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता. टिपू सुलतान ने इंग्रजांच्या उच्चाटनासाठी 'नेपोलियनशी' संपर्क साधून त्याला भारतात पाचारण केले होते.
− १७९९ मध्ये लॉर्ड वेलस्लीने टिपू विरूध्द युध्दाची मोहिम सुरू केली. निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केला असल्याने निजामही इंग्रजांच्या मदतीला होता.
− इंग्रजांच्या सैन्यामध्ये लॉर्ड वेलस्ली, ऑर्थर वेल्सली व जनरल हॅरिस होता. टिपू सुलतान ने इंग्रजांचा जोरदार प्रतिकार केला पण हळूहळू त्याचा प्रभाव कमी झाला.
− टिपू सुलतान ने श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. इंग्रज फौजेने किल्ल्याला वेढा दिला.
− टिपू सुलतान किल्ला लढवित असतांना ४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान मारला गेला.
− टिपू सुलतान हा फ्रान्सच्या ‘जकीबिन या राजकीय पक्षाचा सदस्य होता.
− 'म्हैसूरचा वाघ' म्हणून टिपू सुलतानास ओळखले जाते.
इंग्रज-मराठा युध्दे : (१७७४ ते १८१८)
− शूर, पराक्रमी व स्वातंत्र्यप्रिय मराठ्यांची सत्ता दक्षिण हिंदुस्थानात अत्यंत प्रभावी होती. १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा दारूण पराभव झाल्याने त्यांची महत्वाकांक्षा धुळीस मिळाली होती.
− माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावने पेशवेपदाच्या लालसपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला.
− स्वातंत्र्यप्रिय व शुर मराठ्यांची सत्ता दक्षिण भारतात खुप प्रभावी होती. मुगल सम्राज्यावर विजय मिळवून मराठ्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले. भारतातील इतर सत्तांमध्ये मराठा सर्वात शक्तीशाली होते, तर युरोपिअन सत्तामध्ये इंग्रज प्रबळ होते. मराठ्यांना दिल्लीवर राज्य करण्याची इच्छा होती, मात्र १७६१ च्या पानीपतच्या ३ ऱ्या युद्धात पराभव सहन करावा लागल्यामुळे त्यांचे स्वप्न धूळीस मिळाले. पण पेशवा थोरला माधवराव याने मराठी सत्तेला 'संजीवनी' देण्याचे काम करून भारताच्या राजकारणात मराठ्याच्या सत्तेला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु या बलाढ्य इंग्रजांना मराठी सत्ता कमकुवत करण्याची संधी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्युमुळे १७७२ ला मिळाली आणि युरोपिअन सत्तेमधील इंग्रज सत्ता व मराठे यांच्यात संघर्ष सुरू झाले ज्यात मराठ्यांचा पराभव झाला.
⋇ प्रथम इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२) :
− माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायण पेशव्यांना गादीवर बसवण्यात आले परंतु पेशवेपदाचे ईच्छुक नारायणरावांचे चुलते रघूनाथराव यांनी नारायणरावांचा खून (३० ऑगस्ट १७७३) रोजी केला व पेशवेपद मिळवले.
− ज्यावेळी रघुनाथराव हे नारायण रावांचे खुनी आहेत हे स्पष्ट झाले, तेव्हा मराठी सत्तेतील बारभाईंनी रघुनाथरावाला पकडण्याचे आदेश देताच तो इंग्रजास सुरतेला जाऊन मिळाला. घरातील भांडण मराठ्यांच्या राजहिताचा बाधक ठरले.
− इंग्रजांनी रघूनाथला पेशवेपद मिळवून देण्यासाठी 'सुरतचा तह' (७ मार्च १७७५) केला. या तहानुसार रघुनाथरावाने इंग्रजांच्या अटी मान्य केल्या या तहान्वये.
१) इंग्रज रघुनाथरावास गादी मिळवून देतील व त्याच्या मोबदल्यात रघूनाथरावाने वसई, व सालसे नजीकची बेटे द्यावीत.
२) सुरत व भडोचच्या करवसुलीपैकी काही उत्पन्न इंग्रजांना मिळावे अशी तरतूद होती.
− हा तह झाल्यानंतर इंग्रज-मराठा समोरासमोर आले व पहिल्या युद्धास सुरुवात झाली. ७ वर्षे चालेल्या या युद्धात मराठ्यांनी हैद्राबादच्या निजाम, म्हैसुरचा हैदर व नागपूरचे भोसले यांच्यात मदतीचा करार केला परंतु गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने यांच्यात फुट पाडून मराठी सत्तेला एकटे पाडले.
− या एकाकीपणामुळे मराठी सत्तेने इंग्रजांशी नमते घेतले व १७ मे १७८२ ला इंग्रज व मराठे यांच्यात ‘साल्बाईचा तह' केला. या युद्धाने कोणताच महत्त्वाचा निर्णय झाला नाही व रघुनाथरावांची पेशवेपदाची ईच्छासुद्धा अपूर्ण राहिली.
− साल्बाईच्या तह मात्र दोन्ही सत्तांना हितकारी ठरला. या युद्धानंतर पुढील २०-२५ वर्षे इंग्रज-मराठा शांत राहिले व या काळात महादजी शिंदे या पराक्रमी मराठा सरदाराचा उदय झाला आणि दक्षिण भारतात पुन्हा एकदा मराठी सत्ता प्रबळ ठरली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा